महागाई वर
कोणताही मंत्री बोलत नाही
जनतेला लुबाडतांना
काहीच कस वाटत नाही
आमदार खासदाराचे पगार
कमी होत नाही
देश लुटताना
थोडीशी लाज वाटत नाही
उपाशी जनता मरते
भडवा मन की बात सांगतो
अच्छे दिन येतात
अजून ही स्वप्नच दाखवतो
जनतेचा आक्रोश पाहू नका
रस्ता कमी पडेल धावण्यासाठी
सगळ्या नेत्यांना ठेचून मारले पाहिजे
आपला देश वाचवण्यासाठी
तेव्हा खऱ्या अर्थाने
देशात लोकशाही येईल
तेव्हा माझा देश
प्रजासत्ताक होईल
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment