ही कविता तेव्हा सुचलेली आहे जेव्हा भारतीय जनता पार्टी ची पुर्ण बहुमताने सत्ता आली होती आणि त्यानंतर प्रत्येक राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली या कवितेचा उद्देश कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही आहे आणि कुणालाही दुःखवने हा उद्देश नाही कवितेचे नाव आहे राहुल गांधी
राहुल गांधी
कुठे गेले सायचे कार्यकर्ते
इकडे हुन रायले माया जीवाचे येले उदो उदो करणारे
दुर गेले सारे आता जिकडे तिकडे मोदीचेच नारे.
काय करू कस करू समजुन नाही रायल
इकडे माया जुगाड जमुन नाही रायल
(राहुल चे स्वप्न सुरू होते)
राहुलन स्वप्नात लावला सनी लीवाँनीशी जुगाड
म्हणे रोज रात्री लिपस्टिकन रंगे थोबाड
दरवाजावर होते नितीशकुमार राहुलच झाल सनीशी लग्न
आई म्हणे बाबु काही येत नाही कायले केल त्व्या लग्न
राहुल म्हणे ज्या प्रकारे आपल्याले काही न येता एक संसार देशासोबत मांडला
त्याचप्रकारे म्या इच्या सोबत ही संसार मांडला.
खर खोट बोलुन सनीले आणल घरी
सगळी वार्ता देशात पसरली
अबु हाजमी सांगे शरद पवार आणि लालुले सूनबाई चे सिनेमातले लफडे
ऐकून एक एक कारनामा
शरद पवार आणि लालु चा
पेजामा कवरेज पकडेना मामा
लग्नाचा जल्लोष सुरु होता शोषात लागले तिथे मोदीचेच नारे
राहुल घामाजलेला (कारण मोदीजी ही सिगल) झाला कसाबसा सावरला आणि
झोपेतून उठला
राहुल म्हणतो आईला
आई दुधात बोरविटा टाकुन आण
आणि मोदीला कस हाणू सांग
आई म्हणते बाळा
बस झाली आपली घान
आता मोदीलाच काम करु दे छान
सागर लाहोळकार
अकोला
No comments:
Post a Comment