Wednesday, 29 May 2019

इतिहास

ज्यांना इतिहास माहित नाही
त्यांनी बोलुच नये
चुकीचा इतिहास
पसरू नये

आम्हाला गर्व आहे
आमच्या देशावर
जेथे सुखाने नांदतात सर्व जाती,धर्म
तेही बिना कुठल्या अटीवर

गांधी आणि नेहरू डावपेचांनी
राजकारण जिंकले
पण खऱ्या अर्थाने
सुभाष, लोकमान्य, वीर सावरकर अमर झाले

इतिहास हा चुकीचा,
तोडुन मोडून सांगता येतो
पण खरा इतिहास हा कोणालाच
बदलता येत नसतो

इथला प्रत्येक घटक
साक्ष देतो इतिहासाची
विसरून कस चालणार
गाथा शुरवीराची

✍_______सागर लाहोळकार
                   ८९७५१३९६०४
                         अकोला

No comments:

Post a Comment